आपल्या ‘या’ चुकांमुळे असाध्य रोगांचं प्रमाण वाढतंय
आपली विकासाची दृष्टी चुकतेय का? आपला विकास पर्यावरणविरोधी आहे का? पाश्चात्य देश भारताचं शोषण करत आहेत का? जागतिक समस्यांचं उत्तर भारतीय तत्त्वज्ञानात आहे का? उपभोग घेण्याच्या मानसिकतेमुळे आपलं मानसिक स्वास्थ्य बिघडतंय का?
हे देखील वाचा: आपली जंगलं वाचवा
हे देखील पहा: शहरांना झाडे का हवी आहेत?, आपली पृथ्वी: सर्व सजीवांसाठीचे एक अभयारण्य, माणसाने फक्त स्वतःचाच विचार करावा का?, हवामानातील बदलामुळे WET-BULB (आर्द्र-कंद) तापमान वाढ मानवी आरोग्याला हानीकारक, ‘अरण्यऋषी’ श्री. मारुती चितमपल्ली, गाया सिद्धांताचे स्पष्टीकरण
व्हिडिओ श्रेय: Think Bank
टीप: कृपया नोंद घ्यावी की वरील व्हिडिओ कोणत्याही प्रकारची जाहिरात किंवा कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेस समर्थन देत नाहीत. व्हिडीओद्वारे प्रेक्षकांना पर्यावरणाचा संदेश पोहोचविणे हा आमचा एकमेव हेतू आहे. चांगले ते घ्यावे वाईट ते सोडून द्यावे.